*इस 🌷बुद्ध पूर्णिमा🌷 पर आपके🙏 मित्र ने आपके लिए🎁🎁 गिफ्ट भेजा है गिफ्ट🎁🎁 देखने के लिए यहाँ क्लिक करें* 👉👉👉 👉 https://ilovebabasaheb.blogspot.in
Monday, 30 April 2018
Sunday, 29 April 2018
*_बाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान_*
मुस्लीम नेते मौला हसरत मोहानी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारताच्या विभाजनानंतर मुस्लिमांना कुणीही वाली नव्हता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मुस्लिमांच्या पाठिराख्यांची भूमिका पार पाडली होती. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी असताना बाबासाहेब एकदा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना म्हणाले, ''मौलानाजी दोन दिवसानंतर अल्पसंख्याक आयोगाची बैठक आहे. या बैठकीत आपण मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करा. मी अध्यक्ष या नात्यानं सर्मथन करीन. ''मौलाना अब्दुल कलाम आझाद" यांनी ही बाब दोन दिवस पोटात न ठेवता ओठात आणून पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितली. पंडित नेहरूंनी अशी काही व्यवस्था केली, की मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या बैठकीलाच उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामत: त्यामुळं मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलं नाही. अशा तर्हेनं ओठात एक आणि पोटात एक ही नीतीमत्ता बाळगणार्या काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी धोरणामुळंच एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचं जसं होत्याचं नव्हतं झालं तसंच अस्पृश्य समाजात शासनकर्ती जमात बनण्यासाठी अधिक जागृत होऊ नये, म्हणून काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेची दारं बंद केली होती; परंतु त्यावेळी देवदुतासारखं धावून आलेल्या पश्चिम बंगालमधील नमो शुद्राय या जमातीपेक्षा अधिक मात्रेनं असलेल्या मुस्लिम समाजानं जोगेंद्रनाथ मंडल व मुस्लिम लीगच्या नेतृत्त्वाखाली बाबासाहेबांना भरघोस मतांनी निवडून आणलं. बाबासाहेबांचा काँग्रेस पक्षानं केलेल्या अपमानाचा बदला घेतला._
_हैदराबादच्या निजामांनी एक कोटी रुपये देणगी देऊन 'शेड्यूल कास्ट वेल्फेअर फंड' नावाची संस्था स्थापन केली. इतकंच नाही, तर दलितांचा शैक्षणिक विकास घडून यावा, म्हणून त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजसाठी दोनशे एकर जमीन दिली. मिलिंद कॉलेजची इमारत उभी करण्यासाठी १२ लाखांची देणगीही दिली. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी सेठ हुसैनजी भाई लालजी यांनी पन्नास हजारांची देणगी दिली. सर कावसजी जहांगीर यांनीसुद्धा सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. एकदा पालघरला बाबासाहेबांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचं ठिकाण रेल्वेस्टेशनपासून दूर होतं. म्हणून संयोजकांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांसाठी घोडागाडीची व्यवस्था केली होती; परंतु आगाऊ उचल घेऊनसुद्धा सवर्ण गाडीवान सभेच्या दिवशी रेल्वेस्टेशनकडे फिरकलेच नाहीत. त्यावेळी मुस्लिम घोडेगाडीवानांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी नेलं._
_महाडच्या पायथ्याशी चवदार तळ्याच्या आंदोलनासाठी मांडव टाकायचा होता. त्यासाठी जागेची आवश्यकता होती. फत्तेह खान यांनी स्वत:ची शेतजमीन दिली. आंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी मनुवाद्यांनी मंडपात शिजवलेल्या अन्नात माती कालवून अस्पृश्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी मुस्लिमांनी दलितांना आपल्या घरात आश्रय दिला. त्यांची सेवाश्रृषा करून त्यांना अन्न, पाणी दिलं. अनेक अस्पृश्य बांधवांचे प्राण वाचविले. नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहप्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताला धोका पोहचू नये, म्हणून सेठ झकेरिया मणियार या मुस्लिम सद्गृहस्थानं छातीचा कोट करून बाबासाहेबांना आपल्या बंगल्यात सुरक्षित ठेवलं होतं._
_स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकमतांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा रंग ठरवला गेला. त्या ध्वजावर 'चरखा' हे चिन्ह असावं, याबाबत जवळ-जवळ सर्वांचं एकमत झालं होतं. त्यावेळी बाबासाहेबांनी अशोकचक्राची मागणी केली असती, तर महात्मा गांधीनी ती धुडकावून लावली असती, म्हणून चतुर बाबासाहेबांनी तिरकी चाल खेळली. अशोकचक्राबाबतचा विषय त्यांनी राज्यपाल फैजहसन बद्रुदीन तय्यबजी यांच्यासमोर ठेवला. बाबासाहेबांचा शब्द ते कधीच खाली पडू देत नसत. बाबासाहेबांना ते म्हणाले, ''बाबासाहेब, आता हा विषय माझा झाला आहे. तो मी माझ्या पद्धतीनं सोडवतो.'' असं बोलून फैजबद्रुदीन तय्यबजी पत्नीसह महात्मा गांधींकडं गेले. ते गांधीजींना म्हणाले, ''भारताच्या राष्ट्रध्वजावर जर का अशोकचक्र लागलं, तर आपण अस्पृश्यांचे मसिहा ठराल. महात्माजी फैजहसन बद्रुद्दीन तय्यबजींच्या जाळ्यात अलगद अडकले. फैज हसन बद्रुदीन तय्यबजी या मुस्लिम सद्गृहस्थाच्या मध्यस्थीमुळेच भारताच्या राष्ट्रध्वजावर चित्रित असलेलं अशोकचक्र जगाला बुद्ध धम्माचा शांतीचा संदेश देत आहे. बाबासाहेबांच्या मोटारचालकाचं नाव मोहम्मद नजीर होतं. ते औरंगाबादला आहेत. बाबासाहेबांचं नाव काढताक्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागतात. सारं जगं बाबासाहेबांना जिव्हाळ्य़ानं 'बाबा' म्हणतात; परंतु अभिमानानं सांगावंसं वाटतं, की मुस्लिमांच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून बाबासाहेब मोटारचालक मोहम्मद नजीरला 'बाबा' म्हणून पुकारत. एकदा बाबासाहेब औरंगाबादहून नागपूरला जात होते. अकोल्यातील नदीला आलेल्या पुरामुळं अर्धा पूल वाहून गेला होता. मोहम्मद नजीरनं चटकन ब्रेक मारून पुढचा अर्थ टाळला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माची दीक्षा घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी विविध धर्मांचा खोलवर अभ्यास केला होता. विविध धर्मांचा अभ्यास करीत असताना ते इस्लाम धर्माच्या अगदी जवळ गेले होते. दिव्य कुराणातील प्रथम शब्द 'इकरा' या विज्ञानवादी शब्दाच्या प्रेमात कैद झालेल्या बाबासाहेबांनी इस्लामची ओळख दलितांना व्हावी, म्हणून बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात एक विशेष कॉलम आरक्षित ठेवला होता. १५ मार्च १९२९ रोजी ईश्वराचं नाव घेण्यासाठी व्याकुळलेल्या भूमिपुत्रांना, 'तुम्हाला जर का पर्यायी धर्म स्वीकारायचा असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारावा,' असा जाहीर सल्ला बाबासाहेबांनी 'बहिष्कृत भारत' मधून दिला. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भुसावळ, जळगाव व भारतातील विविध प्रांतातील बहुसंख्य भूमिपुत्रांनी मोठय़ा प्रमाणात इस्लाम धर्म स्वीकारला. भारतात इस्लामचा झालेला प्रसार तलवारीच्या बळावर अथवा बळजबरीनं झालेला नसून इस्लामला आमंत्रित करणारं पोषक वातावरण विकृत मनुस्मृतिच्या कलंकित चातुर्वण्य व्यवस्थेनं निर्माण केल्यानंच इस्लामचा प्रसार भारतात मोठय़ा प्रमाणात झाला. पुढील काळात विविध धर्मांची चिकित्सा करीत असताना आजचे भूमिपुत्र पूर्वाश्रमीचे बौद्धच आहेत. ही स्थितप्रज्ञा प्राप्त झाल्यामुळं बाबासाहेबांनी नवीन धर्म न स्वीकारता पुनश्च एकदा बौद्ध धम्म स्वीकारला. भारतातील धर्म परिवर्तित बौद्ध व मुस्लिम हे एकाच मार्गदात्याचे दोन आविष्कार आहेत, म्हणूनच जितका आदर आणि अभिमान बौद्धांना बाबासाहेबांप्रती आहे, तेवढाच आदर आणि अभिमान बाबासाहेबांप्रती मुस्लिमांनाही आहे._
_बाबासाहेबांनी ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा आणि राजकारणातून प्राप्त होणारी संपत्ती पावलोपावली लाथेनं ठोकरली, म्हणूनच ते आज राष्ट्राची संपत्ती बनले आहेत. बाबासाहेब नेहमीच म्हणत, की काँग्रेस हे जळकं घर असून या घराला कधीही न विझणारी भ्रष्ट विचारांची आग लागली आहे. या आगीपासून दोन हात दूर राहा, असा सल्ला बाबासाहेबांनी सर्वधर्मीय भूमिपुत्रांना दिला होता. बाबासाहेबांचा सल्ला मान्य करून मुस्लिमांनी काँग्रेसकडं पाठ फिरविली. काँग्रेस काही वर्षांपूर्वी मुस्लिम समाजाची दयनीय अवस्था व्यक्त करणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध केला. सच्चर समितीच्या या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा दयनीय झाली आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. मुस्लिम मनाला वेदना देणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी असाच मुस्लिम मनाला कुरवळणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल काँग्रेसनं १९८0 मध्ये इंदिरा गांधीच्या काळात प्रसिद्ध केला होता. गोपालसिंग आयोगाच्या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा बेहत्तर आहे, असं नमूद करण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाला हिरवेगार कुरण दाखविणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्याबरोबर देशात इतक्या जाती-उपजाती असताना काँग्रेस पक्ष केवळ मुस्लिमांचीच दखल घेत आहे, हे पाहून कल्पनेचे मनोरे रचणार्या मुस्लिम समाजानं स्वत:चा असा गैरसमज करून घेतला, की भविष्यात काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचा आणखी विकास घडून येणार. या स्वप्नाळू अंधविश्वासामुळं मुस्लिमांनी काँग्रेसला आपला खरा सखा मानून स्वत:हून स्वत:ला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेल्यामुळंच अपवाद वगळता काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत राहिला. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांच्या बळावर काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत आहे, हे पाहून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपनं एक तर्क तथ्य विषारी प्रचार केला, की काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचे विशेष हीत जपलं जात आहे. भाजपच्या प्रचाराला बळी पडून कट्टर हिंदुत्त्ववादी 'व्होट बँक' काँग्रेसपासून दूर गेल्यानंच अल्प बहुमतात आलेल्या काँग्रेसनं सहकारी तत्त्वावर विविध पक्षांचा कुबड्यांचा आधार घेऊन आणखी पाच वर्षे सत्ता उपभोगली._
_पुढील काळात लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर असताना आपल्यापासून दूर गेलेल्या मुस्लिम व कट्टर हिंदुत्त्ववादी 'व्होट बँके'ला पुन्हा आपल्याकडं वळविण्याकरिता सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले होते; परंतु त्या आयोगाची अंमलबजावणी न करता केवळ दखल घेतली तरी मुस्लिम स्वत:ला स्वत:हून काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतो. म्हणूनच मुस्लिमांना पुन्हा एकदा मूर्ख करण्याकरिता काँग्रेसनं सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं हे आपल्या विचार कर्म आणि कृतिद्वारे हे दाखवून दिलं, की भाजपनं मुस्लिमांच्या केवळ धार्मिक भावना दुखावल्या असतील._
_आम्ही तर मुस्लिमांच्याच मतांच्या बळावर अपवाद वगळता सतत सत्तेत राहून एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचंअस्तित्त्व मिटवून त्यांना सच्चर समितीच्या अहवालाच्या रूपात दयनीय अवस्थेत आणून सोडलं आहे. भाजप, शिवसेना व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी असून बापानं मारलं, सापानं चावलं अथवा पावसानं झोडपलं, तर सर्वसामान्य मुस्लिमांनी न्याय मागायचा कोणाकडं?_
*_लेखक - ताहीरभाई शेख (पुण्य नगरी 21 ऑगस्ट 2016)_*
मुस्लीम नेते मौला हसरत मोहानी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारताच्या विभाजनानंतर मुस्लिमांना कुणीही वाली नव्हता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मुस्लिमांच्या पाठिराख्यांची भूमिका पार पाडली होती. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी असताना बाबासाहेब एकदा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना म्हणाले, ''मौलानाजी दोन दिवसानंतर अल्पसंख्याक आयोगाची बैठक आहे. या बैठकीत आपण मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करा. मी अध्यक्ष या नात्यानं सर्मथन करीन. ''मौलाना अब्दुल कलाम आझाद" यांनी ही बाब दोन दिवस पोटात न ठेवता ओठात आणून पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितली. पंडित नेहरूंनी अशी काही व्यवस्था केली, की मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या बैठकीलाच उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामत: त्यामुळं मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलं नाही. अशा तर्हेनं ओठात एक आणि पोटात एक ही नीतीमत्ता बाळगणार्या काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी धोरणामुळंच एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचं जसं होत्याचं नव्हतं झालं तसंच अस्पृश्य समाजात शासनकर्ती जमात बनण्यासाठी अधिक जागृत होऊ नये, म्हणून काँग्रेसनं बाबासाहेबांना लोकसभेची दारं बंद केली होती; परंतु त्यावेळी देवदुतासारखं धावून आलेल्या पश्चिम बंगालमधील नमो शुद्राय या जमातीपेक्षा अधिक मात्रेनं असलेल्या मुस्लिम समाजानं जोगेंद्रनाथ मंडल व मुस्लिम लीगच्या नेतृत्त्वाखाली बाबासाहेबांना भरघोस मतांनी निवडून आणलं. बाबासाहेबांचा काँग्रेस पक्षानं केलेल्या अपमानाचा बदला घेतला._
_हैदराबादच्या निजामांनी एक कोटी रुपये देणगी देऊन 'शेड्यूल कास्ट वेल्फेअर फंड' नावाची संस्था स्थापन केली. इतकंच नाही, तर दलितांचा शैक्षणिक विकास घडून यावा, म्हणून त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजसाठी दोनशे एकर जमीन दिली. मिलिंद कॉलेजची इमारत उभी करण्यासाठी १२ लाखांची देणगीही दिली. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी सेठ हुसैनजी भाई लालजी यांनी पन्नास हजारांची देणगी दिली. सर कावसजी जहांगीर यांनीसुद्धा सिद्धार्थ कॉलेज बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. एकदा पालघरला बाबासाहेबांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचं ठिकाण रेल्वेस्टेशनपासून दूर होतं. म्हणून संयोजकांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांसाठी घोडागाडीची व्यवस्था केली होती; परंतु आगाऊ उचल घेऊनसुद्धा सवर्ण गाडीवान सभेच्या दिवशी रेल्वेस्टेशनकडे फिरकलेच नाहीत. त्यावेळी मुस्लिम घोडेगाडीवानांनी बाहेरून येणार्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी नेलं._
_महाडच्या पायथ्याशी चवदार तळ्याच्या आंदोलनासाठी मांडव टाकायचा होता. त्यासाठी जागेची आवश्यकता होती. फत्तेह खान यांनी स्वत:ची शेतजमीन दिली. आंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी मनुवाद्यांनी मंडपात शिजवलेल्या अन्नात माती कालवून अस्पृश्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी मुस्लिमांनी दलितांना आपल्या घरात आश्रय दिला. त्यांची सेवाश्रृषा करून त्यांना अन्न, पाणी दिलं. अनेक अस्पृश्य बांधवांचे प्राण वाचविले. नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहप्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताला धोका पोहचू नये, म्हणून सेठ झकेरिया मणियार या मुस्लिम सद्गृहस्थानं छातीचा कोट करून बाबासाहेबांना आपल्या बंगल्यात सुरक्षित ठेवलं होतं._
_स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकमतांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा रंग ठरवला गेला. त्या ध्वजावर 'चरखा' हे चिन्ह असावं, याबाबत जवळ-जवळ सर्वांचं एकमत झालं होतं. त्यावेळी बाबासाहेबांनी अशोकचक्राची मागणी केली असती, तर महात्मा गांधीनी ती धुडकावून लावली असती, म्हणून चतुर बाबासाहेबांनी तिरकी चाल खेळली. अशोकचक्राबाबतचा विषय त्यांनी राज्यपाल फैजहसन बद्रुदीन तय्यबजी यांच्यासमोर ठेवला. बाबासाहेबांचा शब्द ते कधीच खाली पडू देत नसत. बाबासाहेबांना ते म्हणाले, ''बाबासाहेब, आता हा विषय माझा झाला आहे. तो मी माझ्या पद्धतीनं सोडवतो.'' असं बोलून फैजबद्रुदीन तय्यबजी पत्नीसह महात्मा गांधींकडं गेले. ते गांधीजींना म्हणाले, ''भारताच्या राष्ट्रध्वजावर जर का अशोकचक्र लागलं, तर आपण अस्पृश्यांचे मसिहा ठराल. महात्माजी फैजहसन बद्रुद्दीन तय्यबजींच्या जाळ्यात अलगद अडकले. फैज हसन बद्रुदीन तय्यबजी या मुस्लिम सद्गृहस्थाच्या मध्यस्थीमुळेच भारताच्या राष्ट्रध्वजावर चित्रित असलेलं अशोकचक्र जगाला बुद्ध धम्माचा शांतीचा संदेश देत आहे. बाबासाहेबांच्या मोटारचालकाचं नाव मोहम्मद नजीर होतं. ते औरंगाबादला आहेत. बाबासाहेबांचं नाव काढताक्षणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागतात. सारं जगं बाबासाहेबांना जिव्हाळ्य़ानं 'बाबा' म्हणतात; परंतु अभिमानानं सांगावंसं वाटतं, की मुस्लिमांच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून बाबासाहेब मोटारचालक मोहम्मद नजीरला 'बाबा' म्हणून पुकारत. एकदा बाबासाहेब औरंगाबादहून नागपूरला जात होते. अकोल्यातील नदीला आलेल्या पुरामुळं अर्धा पूल वाहून गेला होता. मोहम्मद नजीरनं चटकन ब्रेक मारून पुढचा अर्थ टाळला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माची दीक्षा घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी विविध धर्मांचा खोलवर अभ्यास केला होता. विविध धर्मांचा अभ्यास करीत असताना ते इस्लाम धर्माच्या अगदी जवळ गेले होते. दिव्य कुराणातील प्रथम शब्द 'इकरा' या विज्ञानवादी शब्दाच्या प्रेमात कैद झालेल्या बाबासाहेबांनी इस्लामची ओळख दलितांना व्हावी, म्हणून बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात एक विशेष कॉलम आरक्षित ठेवला होता. १५ मार्च १९२९ रोजी ईश्वराचं नाव घेण्यासाठी व्याकुळलेल्या भूमिपुत्रांना, 'तुम्हाला जर का पर्यायी धर्म स्वीकारायचा असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारावा,' असा जाहीर सल्ला बाबासाहेबांनी 'बहिष्कृत भारत' मधून दिला. बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भुसावळ, जळगाव व भारतातील विविध प्रांतातील बहुसंख्य भूमिपुत्रांनी मोठय़ा प्रमाणात इस्लाम धर्म स्वीकारला. भारतात इस्लामचा झालेला प्रसार तलवारीच्या बळावर अथवा बळजबरीनं झालेला नसून इस्लामला आमंत्रित करणारं पोषक वातावरण विकृत मनुस्मृतिच्या कलंकित चातुर्वण्य व्यवस्थेनं निर्माण केल्यानंच इस्लामचा प्रसार भारतात मोठय़ा प्रमाणात झाला. पुढील काळात विविध धर्मांची चिकित्सा करीत असताना आजचे भूमिपुत्र पूर्वाश्रमीचे बौद्धच आहेत. ही स्थितप्रज्ञा प्राप्त झाल्यामुळं बाबासाहेबांनी नवीन धर्म न स्वीकारता पुनश्च एकदा बौद्ध धम्म स्वीकारला. भारतातील धर्म परिवर्तित बौद्ध व मुस्लिम हे एकाच मार्गदात्याचे दोन आविष्कार आहेत, म्हणूनच जितका आदर आणि अभिमान बौद्धांना बाबासाहेबांप्रती आहे, तेवढाच आदर आणि अभिमान बाबासाहेबांप्रती मुस्लिमांनाही आहे._
_बाबासाहेबांनी ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा आणि राजकारणातून प्राप्त होणारी संपत्ती पावलोपावली लाथेनं ठोकरली, म्हणूनच ते आज राष्ट्राची संपत्ती बनले आहेत. बाबासाहेब नेहमीच म्हणत, की काँग्रेस हे जळकं घर असून या घराला कधीही न विझणारी भ्रष्ट विचारांची आग लागली आहे. या आगीपासून दोन हात दूर राहा, असा सल्ला बाबासाहेबांनी सर्वधर्मीय भूमिपुत्रांना दिला होता. बाबासाहेबांचा सल्ला मान्य करून मुस्लिमांनी काँग्रेसकडं पाठ फिरविली. काँग्रेस काही वर्षांपूर्वी मुस्लिम समाजाची दयनीय अवस्था व्यक्त करणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध केला. सच्चर समितीच्या या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा दयनीय झाली आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. मुस्लिम मनाला वेदना देणारा सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी असाच मुस्लिम मनाला कुरवळणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल काँग्रेसनं १९८0 मध्ये इंदिरा गांधीच्या काळात प्रसिद्ध केला होता. गोपालसिंग आयोगाच्या अहवालात मुस्लिमांची अवस्था दीन, दलितांपेक्षा बेहत्तर आहे, असं नमूद करण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाला हिरवेगार कुरण दाखविणारा गोपालसिंग आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्याबरोबर देशात इतक्या जाती-उपजाती असताना काँग्रेस पक्ष केवळ मुस्लिमांचीच दखल घेत आहे, हे पाहून कल्पनेचे मनोरे रचणार्या मुस्लिम समाजानं स्वत:चा असा गैरसमज करून घेतला, की भविष्यात काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचा आणखी विकास घडून येणार. या स्वप्नाळू अंधविश्वासामुळं मुस्लिमांनी काँग्रेसला आपला खरा सखा मानून स्वत:हून स्वत:ला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेल्यामुळंच अपवाद वगळता काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत राहिला. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांच्या बळावर काँग्रेस पक्ष सतत सत्ता उपभोगत आहे, हे पाहून सत्तेपासून दूर असलेल्या भाजपनं एक तर्क तथ्य विषारी प्रचार केला, की काँग्रेसच्या राज्यात मुस्लिमांचे विशेष हीत जपलं जात आहे. भाजपच्या प्रचाराला बळी पडून कट्टर हिंदुत्त्ववादी 'व्होट बँक' काँग्रेसपासून दूर गेल्यानंच अल्प बहुमतात आलेल्या काँग्रेसनं सहकारी तत्त्वावर विविध पक्षांचा कुबड्यांचा आधार घेऊन आणखी पाच वर्षे सत्ता उपभोगली._
_पुढील काळात लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर असताना आपल्यापासून दूर गेलेल्या मुस्लिम व कट्टर हिंदुत्त्ववादी 'व्होट बँके'ला पुन्हा आपल्याकडं वळविण्याकरिता सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले होते; परंतु त्या आयोगाची अंमलबजावणी न करता केवळ दखल घेतली तरी मुस्लिम स्वत:ला स्वत:हून काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतो. म्हणूनच मुस्लिमांना पुन्हा एकदा मूर्ख करण्याकरिता काँग्रेसनं सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध करून काँग्रेसनं हे आपल्या विचार कर्म आणि कृतिद्वारे हे दाखवून दिलं, की भाजपनं मुस्लिमांच्या केवळ धार्मिक भावना दुखावल्या असतील._
_आम्ही तर मुस्लिमांच्याच मतांच्या बळावर अपवाद वगळता सतत सत्तेत राहून एकेकाळची शासनकर्ती जमात असलेल्या मुस्लिमांचंअस्तित्त्व मिटवून त्यांना सच्चर समितीच्या अहवालाच्या रूपात दयनीय अवस्थेत आणून सोडलं आहे. भाजप, शिवसेना व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी असून बापानं मारलं, सापानं चावलं अथवा पावसानं झोडपलं, तर सर्वसामान्य मुस्लिमांनी न्याय मागायचा कोणाकडं?_
*_लेखक - ताहीरभाई शेख (पुण्य नगरी 21 ऑगस्ट 2016)_*
घटना एकट्या आंबेडकरांनी लिहली नाही....असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हेत असा जावई शोध लावणाऱ्या मूर्ख लोकांना कळत नाही, संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . *मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते.
मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटणा एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडतात. असा बुद्धिभेद करणे हे अतिशय संतापजनक आहे.

सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. "भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन, "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच " असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे , घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत ....
मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ. आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."
घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा... BBC
*(संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).*
तसेच साहेबांकडे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी मुलभूत जबाबदारी होती त्या व्यतिरिक्त त्यांना घटना समितीच्याच 9 समित्यांवर सभासद म्हणून नेमले होते.
(1) संविधान निर्माण समिती
(2) ध्वज समिती
(3) मुलभूत अधिकार समिती
(4) मताधिकार समिती
(5) संविधान समिती
(6) अल्पसंख्यक समिती
(7) सल्लागार समिती
(8) नागरिकत्व विशेषाधिकार समिती
(9) सर्वोच्च न्यायालय विशेषाधिकार समिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सदस्य:
(1) अल्लादी क्रूष्णस्वामी अय्यर
(2) के.एम.मुन्शी
(3) गोपाल अय्यंगार
(4) एन.माधवराम
(5) मोहम्मद सादूल्ला
(6) डी.सी.खेतान
२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच. पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.
Quora वर देखील हा प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ सुरेख आहेत.
पहिलं उत्तर आहे *तेजस्विता आपटे हिचं ती म्हणते :
*ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.*
*तुम्हाला काय वाटतं–घटना निर्माण करणारे – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे मूर्ख असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?*
*समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.*
*प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी आणि इथल्या सर्व एकूण एक नागरिंकासाठी तयार केली गेली, त्यानुसारच हि घटना सर्व सदस्यांनी स्वीकारली केली गेली.
*थोडीशी कल्पना हवी असेल तर एक वस्तुस्तिथी आपल्याला माहीत असलेली ती अशी आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे फक्त १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी योग्य नसेल तर काय होतं.*
*सणसणीत !*
*पुढे, अनुप कुंभारीकरने अगदी वेगळ्याप्रकारे उत्तर दिलंय :*
चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.
ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे : “It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.
One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…
As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration. 4th Nov 1948, Constituent Assembly
घटनाकार आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय : “I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.” मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.
आपल्याला खूप महान अशी राज्यघटना डॉ .बाबासाहेबांमुळे मिळाली आहे.
बस्स …! बोलती बंद…!
*पुरावा क्र. १*
*पुरावा क्र. २*
*पुरावा क्र. ३*
त्या समित्या अशा:
भारतीय राज्यघटना हि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं म्हणजे पुढील ५० वर्षांनंतर तुम्हाला कशाची गरज आहे याचा अंदाज बांधून एकत्रित केलेलं तपशील आणि तेही पूर्ण पने बुद्ध तत्त्व आणि सम्राट अशोक यायांचं मेळ म्हणजे संविधान ....
*तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?*
*तुम्हाला खरंच असं वाटतं का जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?*
आणि तुम्ही म्हणताय कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.*
होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.
धम्म मित्र : आयु.मिथुन मधाळे.सिदनाळ
मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटणा एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडतात. असा बुद्धिभेद करणे हे अतिशय संतापजनक आहे.

सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. "भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन, "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच " असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे , घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत ....
मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ. आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."
घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा... BBC
*(संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).*
तसेच साहेबांकडे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी मुलभूत जबाबदारी होती त्या व्यतिरिक्त त्यांना घटना समितीच्याच 9 समित्यांवर सभासद म्हणून नेमले होते.
(1) संविधान निर्माण समिती
(2) ध्वज समिती
(3) मुलभूत अधिकार समिती
(4) मताधिकार समिती
(5) संविधान समिती
(6) अल्पसंख्यक समिती
(7) सल्लागार समिती
(8) नागरिकत्व विशेषाधिकार समिती
(9) सर्वोच्च न्यायालय विशेषाधिकार समिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सदस्य:
(1) अल्लादी क्रूष्णस्वामी अय्यर
(2) के.एम.मुन्शी
(3) गोपाल अय्यंगार
(4) एन.माधवराम
(5) मोहम्मद सादूल्ला
(6) डी.सी.खेतान
२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच. पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.
Quora वर देखील हा प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ सुरेख आहेत.
पहिलं उत्तर आहे *तेजस्विता आपटे हिचं ती म्हणते :
*ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.*
*तुम्हाला काय वाटतं–घटना निर्माण करणारे – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे मूर्ख असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?*
*समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.*
*प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी आणि इथल्या सर्व एकूण एक नागरिंकासाठी तयार केली गेली, त्यानुसारच हि घटना सर्व सदस्यांनी स्वीकारली केली गेली.
*थोडीशी कल्पना हवी असेल तर एक वस्तुस्तिथी आपल्याला माहीत असलेली ती अशी आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे फक्त १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी योग्य नसेल तर काय होतं.*
*सणसणीत !*
*पुढे, अनुप कुंभारीकरने अगदी वेगळ्याप्रकारे उत्तर दिलंय :*
चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.
ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे : “It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.
One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…
As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration. 4th Nov 1948, Constituent Assembly
घटनाकार आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय : “I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.” मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.
आपल्याला खूप महान अशी राज्यघटना डॉ .बाबासाहेबांमुळे मिळाली आहे.
बस्स …! बोलती बंद…!
*पुरावा क्र. १*
*पुरावा क्र. २*
*पुरावा क्र. ३*
त्या समित्या अशा:
भारतीय राज्यघटना हि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं म्हणजे पुढील ५० वर्षांनंतर तुम्हाला कशाची गरज आहे याचा अंदाज बांधून एकत्रित केलेलं तपशील आणि तेही पूर्ण पने बुद्ध तत्त्व आणि सम्राट अशोक यायांचं मेळ म्हणजे संविधान ....
*तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?*
*तुम्हाला खरंच असं वाटतं का जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?*
आणि तुम्ही म्हणताय कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.*
होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.
धम्म मित्र : आयु.मिथुन मधाळे.सिदनाळ
Friday, 27 April 2018
संविधान : एक नयी सोच
डाँ भिमराव अम्बेडकर जो कि संविधान सभामे सिर्फ ईसलिए जाना चाहते थे कि वे अपने लोगोंकि हितोंकि रक्षा कर सके ; पर बादमे परिस्थितीतियोंका चक्र कुछ ऐसे घुमा कि जो आदमी सिर्फ अपने लोगोंकि हितोंकि रक्षाके लिए संविधान सभामे जाना चाहता था बाद मे उसिने भारतके समस्त लोगोंके मुक्ति का डाँक्युमेंट( संविधान )लिख डाला ....
बल्कि अम्बेडकरजीको खुद ये उम्मीद नहि थी कि वे सविंधान सभा मे चुने जायेंगे ,क्योंकि 1946 का माहौल हि कुछ ऐसा था कि एक तरफ अम्बेडकर खिलाफ सारा भारत था पर उस जमानेमे भारत कि घटना लिख सके ऐसा उनके जैसा कोई और प्रकांड पंडित न होनेकि वजहसे मजबुरन काँग्रेसको उनको घटना समिती पर आमंत्रित करना पडा और अकेले घटना लिखकर उन्होने ये साबित भी किया कि उनका चयन गलत नहि था...
26 जनवरि 1950 तक मैं सर्टिफाईट अछुत था पर बाबासाहेबजी के ईस संविधानने मुझे नयी पहचान दि ! कि तुम भारत के नागरिक हो ....तुम भारत के सार्वभौम हो ..सारे पोलिटिकल स्रोत तुमसे उपजते है.. ईसलिए तुम भारतके मालिक हो ....सविंधान ने मुझे बराबरी का मौका दिया .....
हमारि औरतो को पितल के गहने तक पहनने कि ईजाजत नहि थी ,केरल मे हमारि औरते को ब्लाऊस पहनने कि ईजाजत नहि थी , पर सविंधान ने आज सबको बराबरि का मौका दिया ...
आज जो हम यहाके मंत्री और राष्ट्रपती को हमारे शासक मानते है वास्तव मे वो हमारे सेवक है...
यकीन ना आये तो लाल किलेसे दिया हुआ प्रधानमंत्री नेहरु का पहला भाषण पढीए वो ये नहि कहते कि मै भारत का राजा हू वो ये कहते है कि मै भारत का प्रथम सेवक हु ....
क्या आप जाके अपने कलेक्टर को कह सकते है कि "यु आर माय सर्वँट सर बिकाझ आयम पेईग यु" मै भारत का नागरिक हु और मै टँक्स पेयर हु मै टँक्स अदा करता हु तभी आपको तनखा मिलती है... मजाल है कलेक्टर कि वो ना कह सके ? ये अधिकार संविधानने हमे दिये है पर संविधान हमतक ना पहुचने कि वजह से हम आज भी ईन लोगोको हमारे शासक मानते है ....
जो सरकारि संस्थाये सरकारसे अनुदान प्राप्त करती है वो कोईभी धार्मिक कार्यक्रम तो आयोजित कर सकती है पर उसमे उपस्थिती अनिवार्य नहि कर सकती ; ईसलिए संविधान का हर नागरिक तक पहुचना बहोत जरुरि है तभी हम सही मायनेमे भारतीय कहलायेंगे....
"ऐतिहासिक घटना ये भी कहि जा सकती है की स्वतंत्र भारतके लिए एक अछुत जातीमे जन्मे हुए व्यक्तिने घटना लिख के दि ये यहाँ पर उल्लेखनीय है"
हमारा संविधान सर्वोच्च है क्योंकी ये "One man ; One vote ; One value" याने के "एक व्यक्ती ; एक वोट ; एक मुल्य" का समर्थन करता है ..
उस राज्य घटनाके अनुसार देश कि सर्वोच्च व्यक्ति राष्ट्रपती को भी एक वोट डालने का अधिकार है और उस राष्ट्रपतीके दरवाजेपर खडे होनेवाले चपरासीकोभी एकहि वोट डालने अधिकार है... और असली सत्ता आम आदमीके हाथ मे रखी गयी है ;और वो चपरासी भी राष्ट्रपतीको कह सकता है कि आप मेरे सेवक है क्योकी मैने चुने हुए सांसदोने आपको चुना है ईसका मतलब अप्रत्याक्षिक रुप से मैने ही आपको चुना है ये हमारी राज्यघटनाका सबसे बडा वैशिष्ट्य कहा जायेगा ...
समता , स्वातंत्र्य , बंधूता और न्याय पर आधारित हमारा संविधान विश्व में सर्वोत्तम है और ये हमे डॉ बाबासाहेब अम्बेडकरजी की देन है ....
जय भीम ! जय भारत ! जय संविधान !
बल्कि अम्बेडकरजीको खुद ये उम्मीद नहि थी कि वे सविंधान सभा मे चुने जायेंगे ,क्योंकि 1946 का माहौल हि कुछ ऐसा था कि एक तरफ अम्बेडकर खिलाफ सारा भारत था पर उस जमानेमे भारत कि घटना लिख सके ऐसा उनके जैसा कोई और प्रकांड पंडित न होनेकि वजहसे मजबुरन काँग्रेसको उनको घटना समिती पर आमंत्रित करना पडा और अकेले घटना लिखकर उन्होने ये साबित भी किया कि उनका चयन गलत नहि था...
26 जनवरि 1950 तक मैं सर्टिफाईट अछुत था पर बाबासाहेबजी के ईस संविधानने मुझे नयी पहचान दि ! कि तुम भारत के नागरिक हो ....तुम भारत के सार्वभौम हो ..सारे पोलिटिकल स्रोत तुमसे उपजते है.. ईसलिए तुम भारतके मालिक हो ....सविंधान ने मुझे बराबरी का मौका दिया .....
हमारि औरतो को पितल के गहने तक पहनने कि ईजाजत नहि थी ,केरल मे हमारि औरते को ब्लाऊस पहनने कि ईजाजत नहि थी , पर सविंधान ने आज सबको बराबरि का मौका दिया ...
आज जो हम यहाके मंत्री और राष्ट्रपती को हमारे शासक मानते है वास्तव मे वो हमारे सेवक है...
यकीन ना आये तो लाल किलेसे दिया हुआ प्रधानमंत्री नेहरु का पहला भाषण पढीए वो ये नहि कहते कि मै भारत का राजा हू वो ये कहते है कि मै भारत का प्रथम सेवक हु ....
क्या आप जाके अपने कलेक्टर को कह सकते है कि "यु आर माय सर्वँट सर बिकाझ आयम पेईग यु" मै भारत का नागरिक हु और मै टँक्स पेयर हु मै टँक्स अदा करता हु तभी आपको तनखा मिलती है... मजाल है कलेक्टर कि वो ना कह सके ? ये अधिकार संविधानने हमे दिये है पर संविधान हमतक ना पहुचने कि वजह से हम आज भी ईन लोगोको हमारे शासक मानते है ....
जो सरकारि संस्थाये सरकारसे अनुदान प्राप्त करती है वो कोईभी धार्मिक कार्यक्रम तो आयोजित कर सकती है पर उसमे उपस्थिती अनिवार्य नहि कर सकती ; ईसलिए संविधान का हर नागरिक तक पहुचना बहोत जरुरि है तभी हम सही मायनेमे भारतीय कहलायेंगे....
"ऐतिहासिक घटना ये भी कहि जा सकती है की स्वतंत्र भारतके लिए एक अछुत जातीमे जन्मे हुए व्यक्तिने घटना लिख के दि ये यहाँ पर उल्लेखनीय है"
हमारा संविधान सर्वोच्च है क्योंकी ये "One man ; One vote ; One value" याने के "एक व्यक्ती ; एक वोट ; एक मुल्य" का समर्थन करता है ..
उस राज्य घटनाके अनुसार देश कि सर्वोच्च व्यक्ति राष्ट्रपती को भी एक वोट डालने का अधिकार है और उस राष्ट्रपतीके दरवाजेपर खडे होनेवाले चपरासीकोभी एकहि वोट डालने अधिकार है... और असली सत्ता आम आदमीके हाथ मे रखी गयी है ;और वो चपरासी भी राष्ट्रपतीको कह सकता है कि आप मेरे सेवक है क्योकी मैने चुने हुए सांसदोने आपको चुना है ईसका मतलब अप्रत्याक्षिक रुप से मैने ही आपको चुना है ये हमारी राज्यघटनाका सबसे बडा वैशिष्ट्य कहा जायेगा ...
समता , स्वातंत्र्य , बंधूता और न्याय पर आधारित हमारा संविधान विश्व में सर्वोत्तम है और ये हमे डॉ बाबासाहेब अम्बेडकरजी की देन है ....
जय भीम ! जय भारत ! जय संविधान !
Monday, 23 April 2018
*एक मुलगा बापाला प्रश्न करतो..*
*मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूसाअगोदर आदिमानव होता.*
*हे खरे आहे काय ?*
😇😇😇😇😇
*👨🏻बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदिमानव होते.*
*👦🏻मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.?*
*👨🏻बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली.*
*माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर झाडाच्या पानांचे कपड़े घालू लागला...*
*मग त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला व अनेक शोध लावत गेला.*
*आत्ता जेव्हढे काय आपण पहातो,वापरतो, ते सगळ माणसांनीच निर्माण केले आहे.*
*👦🏻मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .?*
😇😇😇😇😇
*👨🏻बाबा: - बाळा देव आगोदर होते.*
*देवानेच सृष्टि निर्माण केलीये..*
*👦🏻मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो.*
*त्या देवांच्या फोटोत तरकपड़े ,दागिने ,त्रिशूल, सोने ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -काय दिसते.?*
*त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ?*
*कपड्यांच्या मिल होत्या का ?*
*कपड़े शिवायला टेलर होता का ?*
*भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवणारे कारीगर होते काय ?*
*लाडू मोदक बनवनारे हलवाई होते कां ?*
*😇😇😇*
*👨🏻बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस !*
*अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात..*
*👦🏻मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ?*
*👨🏻बाप: - अरे देव आपल्याच आजुबाजूला आहेत.*
*👦🏻मुलगा:- काय ? देव आहे इथे ?*
*👨🏻बाप: - हो बाळा.*
*👦🏻मुलगा: - मग त्यांना सांगा ना आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला, शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची आत्महत्या थांबवायला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60 वर्षाच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत.*
*ते थांबवायला.*
*तसेच देवालयात कोट्यावधी रुपये साठलेत,ते लोककल्याणा करिता द्यायची बुद्धि त्या मंदिर प्रशासनाला द्यायला सांगा ना बाबा...*
*👨🏻बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो, बस्स कर तूझे प्रश्न.*
*मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ.?*
*मला लहानपणापासून जसा देव दाखविला जसा धर्म शिकविला तसाच मी पूजत आणि पाळत आलोय..*
*मला तुझे हे सगळे कळते रे..* *पण सगळं पाळावं लागतं बाबा..* *पटत नसलं तरी गप्प बसावं लागतं...*
*👦🏻मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बुद्धिचा आणि धैर्याचा वापरच केला नाही.*
*पण बाबा मी तसे करणार नाही.* *सत्य-असत्य जाणुनच पूढे जाणार. व मला एक खात्री तर पक्की आहे.*
*- या सृष्टीचा निर्माता जसा असेल ते असेल, पण सगळे धर्म आज शिकवताहेत तसा तर तो बिलकुल नाहीये...*
*हे ऐकुंन बापाची मान खाली गेली व मुलाची नजर चुकवू लागले.*
# *आज कमी प्रमाणात असेल, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील हे लक्षात ठेवा.*
*मग तेंव्हा मान खाली घालण्यापेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या.*
*सगळे करताहेत म्हणून करू नका, कार्यकारण पटले तरच कोणतीही गोष्ट करा...*
*स्वतःला प्रश्न विचारा...*
*पुढची विज्ञाननिष्ठ पिढी ही देशासाठी तयार करा.*
*देवासाठी नको..!!*
*अंधश्रद्धा हटाओ...*
*देश बचाओ...*
*जयोस्तु मराठा*
*कर्म मराठा धर्म मराठा*
*मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूसाअगोदर आदिमानव होता.*
*हे खरे आहे काय ?*
😇😇😇😇😇
*👨🏻बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदिमानव होते.*
*👦🏻मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.?*
*👨🏻बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली.*
*माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर झाडाच्या पानांचे कपड़े घालू लागला...*
*मग त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला व अनेक शोध लावत गेला.*
*आत्ता जेव्हढे काय आपण पहातो,वापरतो, ते सगळ माणसांनीच निर्माण केले आहे.*
*👦🏻मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .?*
😇😇😇😇😇
*👨🏻बाबा: - बाळा देव आगोदर होते.*
*देवानेच सृष्टि निर्माण केलीये..*
*👦🏻मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो.*
*त्या देवांच्या फोटोत तरकपड़े ,दागिने ,त्रिशूल, सोने ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -काय दिसते.?*
*त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ?*
*कपड्यांच्या मिल होत्या का ?*
*कपड़े शिवायला टेलर होता का ?*
*भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवणारे कारीगर होते काय ?*
*लाडू मोदक बनवनारे हलवाई होते कां ?*
*😇😇😇*
*👨🏻बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस !*
*अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात..*
*👦🏻मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ?*
*👨🏻बाप: - अरे देव आपल्याच आजुबाजूला आहेत.*
*👦🏻मुलगा:- काय ? देव आहे इथे ?*
*👨🏻बाप: - हो बाळा.*
*👦🏻मुलगा: - मग त्यांना सांगा ना आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला, शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची आत्महत्या थांबवायला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60 वर्षाच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत.*
*ते थांबवायला.*
*तसेच देवालयात कोट्यावधी रुपये साठलेत,ते लोककल्याणा करिता द्यायची बुद्धि त्या मंदिर प्रशासनाला द्यायला सांगा ना बाबा...*
*👨🏻बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो, बस्स कर तूझे प्रश्न.*
*मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ.?*
*मला लहानपणापासून जसा देव दाखविला जसा धर्म शिकविला तसाच मी पूजत आणि पाळत आलोय..*
*मला तुझे हे सगळे कळते रे..* *पण सगळं पाळावं लागतं बाबा..* *पटत नसलं तरी गप्प बसावं लागतं...*
*👦🏻मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बुद्धिचा आणि धैर्याचा वापरच केला नाही.*
*पण बाबा मी तसे करणार नाही.* *सत्य-असत्य जाणुनच पूढे जाणार. व मला एक खात्री तर पक्की आहे.*
*- या सृष्टीचा निर्माता जसा असेल ते असेल, पण सगळे धर्म आज शिकवताहेत तसा तर तो बिलकुल नाहीये...*
*हे ऐकुंन बापाची मान खाली गेली व मुलाची नजर चुकवू लागले.*
# *आज कमी प्रमाणात असेल, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील हे लक्षात ठेवा.*
*मग तेंव्हा मान खाली घालण्यापेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या.*
*सगळे करताहेत म्हणून करू नका, कार्यकारण पटले तरच कोणतीही गोष्ट करा...*
*स्वतःला प्रश्न विचारा...*
*पुढची विज्ञाननिष्ठ पिढी ही देशासाठी तयार करा.*
*देवासाठी नको..!!*
*अंधश्रद्धा हटाओ...*
*देश बचाओ...*
*जयोस्तु मराठा*
*कर्म मराठा धर्म मराठा*
Tuesday, 17 April 2018
आजचा प्रश्न -:
भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा , निळा रंग आला कसा? काय संबंध आहे?
उत्तर :-भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा, निळा रंग आला कसा? काय सम्बध आहे?
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली होती त्या वेळेला ,निळा रंगाचा झेंडा त्यावर हत्ती चे चिन्ह होते,
निळा रंग या साठी होता की आकाश निळे आहे माणसाचे हृदय सुद्धा आकाशा सारखे निर्मय असावे , प्रत्येक विषयीं, सहानुभूती, असावी या साठी निळा रंग बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन च्या झेंड्याची निर्मिती केली होती,
त्याच झेंडया वर हत्ती चे निशाण सुद्धा दिले होते की आपल्या मध्ये हत्ती सारखे बळ असावे
नंतर बाबासाहेबानी जेव्हा 1956 ला दिक्षा घेतली त्या नंतर, रिपब्लिकन ची जेव्हा स्थापन केली त्या मध्ये सुद्धा हाच झेंडा वापर करण्यात आला
नन्तर rpi नेत्यांनी याच निळ्या झेंड्या मध्ये अशोक चक्र टाकले, परंतु नंतर निळा झेंडा आणि अशोक चक्र याचा वापर ,हा राजकीय असावा असे बाबासाहेब यांना सुद्धा वाटत होते
परंतु लगेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर आपल्या राजकीय पुढारी लोकांनी समाजाची दिशाभूल करून निळा रंग धम्मा मध्ये वापरून बघितले या मध्ये त्यांचे स्वार्थ असे होते की बौद्ध समाज हा फक्त निळ्या रंगा मध्ये राहावे, परंतु या मुळे काय झाले ना आपला ना पक्ष वाढत गेला ना लोकांना धम्म ची सुद्धा जाणीव झाली नाही
म्हणायचे एवढेच की धम्मत राजकारण, आणि राजकारण मध्ये धम्म हे घातक वाटते
🙏🙏✍🏼भारती आमराव पुणे🙏🙏
भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा , निळा रंग आला कसा? काय संबंध आहे?
उत्तर :-भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा, निळा रंग आला कसा? काय सम्बध आहे?
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली होती त्या वेळेला ,निळा रंगाचा झेंडा त्यावर हत्ती चे चिन्ह होते,
निळा रंग या साठी होता की आकाश निळे आहे माणसाचे हृदय सुद्धा आकाशा सारखे निर्मय असावे , प्रत्येक विषयीं, सहानुभूती, असावी या साठी निळा रंग बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन च्या झेंड्याची निर्मिती केली होती,
त्याच झेंडया वर हत्ती चे निशाण सुद्धा दिले होते की आपल्या मध्ये हत्ती सारखे बळ असावे
नंतर बाबासाहेबानी जेव्हा 1956 ला दिक्षा घेतली त्या नंतर, रिपब्लिकन ची जेव्हा स्थापन केली त्या मध्ये सुद्धा हाच झेंडा वापर करण्यात आला
नन्तर rpi नेत्यांनी याच निळ्या झेंड्या मध्ये अशोक चक्र टाकले, परंतु नंतर निळा झेंडा आणि अशोक चक्र याचा वापर ,हा राजकीय असावा असे बाबासाहेब यांना सुद्धा वाटत होते
परंतु लगेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर आपल्या राजकीय पुढारी लोकांनी समाजाची दिशाभूल करून निळा रंग धम्मा मध्ये वापरून बघितले या मध्ये त्यांचे स्वार्थ असे होते की बौद्ध समाज हा फक्त निळ्या रंगा मध्ये राहावे, परंतु या मुळे काय झाले ना आपला ना पक्ष वाढत गेला ना लोकांना धम्म ची सुद्धा जाणीव झाली नाही
म्हणायचे एवढेच की धम्मत राजकारण, आणि राजकारण मध्ये धम्म हे घातक वाटते
🙏🙏✍🏼भारती आमराव पुणे🙏🙏
Saturday, 14 April 2018
राष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन!
आज दि. १७ जून २०१३. अगदी आजच्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाऊ शहाजिराजे भोसले या वीर मातेचे निधन झाले. आज त्या घटनेला बरोबर ३३८ वर्षे झालित. मला जिजाऊ बद्दल अत्यंत आदर असून भारतीय इतिहासात एक सोनेरी पान कोरणारी ही वीर माता मला सदैव पुज्य नि वंदनीय राहिली आहे. आज त्यांचा स्मृतीदिन, त्या निमित्ताने मी या वीर मातेला विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचा इतिहास जेंव्हा केंव्हा चर्चिला जातो तेंव्हा तो शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही हे वास्तव आहे. जगात असे अनेक शूर वीर होऊन गेलेत की त्या देशाचा इतिहास त्यांच्या शिवाय चर्चीला जाऊ शकत नाही. यातली काही गिनीचुनी नावं घायचीच म्हटल्यास नेपोलियन, अब्राहम लिंकन, नेलसन मंडेला ते अगदी गांधी अशी मोठी यादी मांडता येते. वरील नेत्यांच्या कर्तुत्वाचं बारीक निरिक्षण केल्यास सैनिकी कर्तबगारी ते अंहिसेचा लढा विविध क्षेत्रातील दिग्गजांची ही यादी बनते. पण या सर्वांच्या बाबतीत शिवाजी महाराज निराळे ठरतात ते म्हणजे वरील पैकी एकांच्याही आईचा त्यांच्या कर्तबगारीशी थेट संबंध जोडून इतिहास सांगितला जात नाही. मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास मुळात सुरुच होतो त्यांच्या आईच्या म्हणजेच "जिजाऊच्या" कर्तबगारी नि स्वाभिमानी कर्तुत्वातून. शिवाजी महाराज जगातले एकमेव असे कर्तबगार पुरुष आहेत ज्यांच्या कर्तबगारीचं व त्यांच्या आईचं इतिहासांनी तेवढ्याच सन्मानाने स्वागत केलं नि सन्मान बाळगला आहे. शिवाजी महारांची थोरवी गाताना जिजाऊचं स्थान कायमच त्या थोरविचा पाय म्हणून गौरविला जातो आहे. त्याच बरोबर महाराजांनी मिळविल्या प्रत्येक यशाची पायाभरणी जिजाऊच्या शिकवणीत होती हे इतिहासांनी मोठ्या मनाने स्विकारत येणा-या पिढयांच्या हृदयात ते कोरण्याचं काम बाजवलेलं आहे. तर जिजाऊची अशी ही मुलख वेगळी ओळख. जिजाऊचा आवाका सामान्य माणसाच्या वैचारीक कक्षेपलिकडचा.
...म्हणून जिजाऊ माझ्यानजरेतुन.
या देशातील इतिहासात(इतिहास म्हटलं, पुराणं व भाकडकथात नाही) अजरामर झालेल्या काही मोजक्या स्त्रीया म्हणजे महामाया, गौतमी, खेमा, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई आणि रमाई. या सगळया अस्सल ऐतिहासिक स्त्रीया असून हे जग अस्तित्वात आहे तोवर या महान स्त्रीयांचा इतिहास येणा-या पिढ्यांना कायमच मार्गदर्शक तर ठरेलच पण आतून एक तेजस्वी उर्जा भरण्याचे काम करीत राहील. आमच्या जिवनात स्त्रीचं महत्व अनन्यसाधारण असतं, फक्त डोळे उघळे ठेवून त्याचं अवलोकन करावं लागत. हे अवलोकन नीट केल्यास आपल्यास एकून कर्तबगारीत स्त्रिचा वाटा अर्धा वा समसान असतो याची जाण होते. वरील सर्व स्त्रीयांच असच योगदान होतं. व त्यातून घडलेल्या भारतीय समाजात जो बदल होत गेला त्या बदलाच्या मुळाशी ख-या अर्थाने या स्त्रीयांनी रुजविलेलं मुल्ये होते. वरील तमाम स्त्रीयांबद्दल मला अत्यंत आदर असून त्या सर्व माझ्यासाठी वंदनीय आहेत. पण जिजाऊ मात्र अगदी स्पेशल आहेत.
जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत आहे:
जिजाऊ बद्दल बोलायचं म्हटल्यास त्या मला अगदी माझ्या रक्ताच्या व नात्याच्या वाटतात. एवढच नाही तर मला त्या माझ्या पुर्वज वाटतात. त्यांच्यी नीती, धोरण, बाणेदारपणा नि चिकाटी पाहता तर त्या माझ्याच घरातल्या माता-बहिणीशी सुसंगत अशा पुर्वज आहेत असं वाटतं. अशा कित्येक घटना आहेत ज्यामुळे जिजाऊचं व माझं काहितरी रक्ताचं नातं आहे असं मला सारखं वाटायचं. अन जेंव्हा मी पहिल्यांदा सिंदखेडराजाला जिजाऊ जन्मोत्सवास गेलो तेंव्हा मात्र अवाक झालो. कारण जिजाऊंचा म्हणजेच जाधवांचा वाडा हा महारवाड्या जवळ आहे. महारवाडा हा गावाबाहेर असायचा व आजही असतो. मग मला पहिला प्रश्न पडला की जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत कसं काय असू शकतं? म्हणजेच जिजाऊंचा व महारांचं काहितरी नक्कीचं जवळचं नातं असावं. मधे तीन-साडॆतीनशे वर्षाचा काळ भुर्रकन उडून गेला. मधल्या काळात संशोधकानी व इतिहासकारानी अत्यंत संशयास्पद लिखान करुन त्याना हवा तसा इतिहास निर्माण करुन ठेवला आहे. त्यामुळे जिजाऊच्या वाड्याचे हे रहस्य कधी उलगड्णार की नाही माहित नाही. पण उभा असलेला वाडा मात्र एक मूक संदेश देतो आहे तो म्हणजे जिजाऊ ह्या बौधांच्या अत्यंत जवळच्या होत्या. ते नातं नेमकं कसं होतं हे मात्र उलगडत नाही. पण जवळचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
सगळे जाधव बौद्ध आहेत:
या सिंदखेडराजाची आजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी जिजाऊचा संबंध थेट माझ्याशी जोडून जाते, ती म्हणजे जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध (महार) आहेत. एक दोन अपवाद असतीलही पण ते तेवढ्या पुरतच. सगळे जाधव महाराच कसे? हा प्रश्न अनेक गूढ पोटात दडवून आहे. म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघड आहे. कारण मधला तीन-साडेतीन शकताचा काळ म्हणजे खूप मोठा प्रवास होय. यात इतिहासाची अनेक पानं जळून खाख झालीत, वास्तव गुदमरुन गेलं. आणि विशिष्ट वर्गानी लिहलेल्या इतिहासातून दिसणारी आजची माहिती ही संपूर्ण एकतर्फी नी वास्तवा पासून फारकत घेणारी आहे. पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत ते म्हणजे वाड्याची जागा नि जाधव बौद्ध असणे. या दोन गोष्टी दडलेल्या इतिहासाला तर्काच्या आधारे खोदण्यासाठी खुणावत आहेत.
जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. या माझ्या मायेने शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टी मझी नाड जिजाऊशी जोडून जातात.
शंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत असे वाटते. किंवा मग फार फार तर अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. व ते असे असल्यास जिजाऊ नि माझा समाज हे नक्कीच एकाच समाजाचा भाग असावेत. म्हणजे लॉजिकली याचा विचार केल्यास तमाम महार हे मराठा किंवा आजचे मराठे हे तेंव्हाचे महार किंवा महार व मराठा हे एकच समाज होते असं निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला जातीय कसोटी न लावता अधिक व्यापक बनवायचे झाल्यास जिजाऊ नि महार हे दोन भिन्न समाज नसून एकाच समाजाचे होते असेही म्हणता येईल. मग तो समाज मराठा की महार हे ज्यांनी त्यानी ठरवायचं. काय असेल ते असेल. पुढे शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिनविणे हे सुद्धा जिजाऊचं माझ्याशी असलेला थेट संबंध अधोरेखीत करतोच. फक्त त्यातील फरक किती ते शोधून काढणे संशोधनाचा विषय आहे. तरी जिजाऊचं व बौद्धांचं(पुर्वाश्रमिच्या महारांचं) संबंध मात्र थेट जुडणारं असून मी स्वत:ला त्या वीर मातेचं रक्त समजतो. तमाम मराठी माणसांची ती जिजाऊ... तिला मी विनम्र अभिवादन करतो.
जय जिजाऊ.
Friday, 13 April 2018
Thursday, 12 April 2018
Quotes in Mrathi & Hindi/अनमोल विचार
मेरा ओपन चॅलेंज है ! की आपके बेटे बेटी चाहे उतनी पूजा करलो भगवानको फूल फळ सभ कुछ दो चाहे दिन रात भक्ति मे डुबादो लेकिन आपके बेटे बेटियाँ देवी देवता नही बन सकते
लेकिन मेरे बाबासाहेब को वंदन करो और उनके मार्गपे चलो तो आपके बेटे बेटियाँ बाबासाहेब नहीं बनेंगे लेखीन यही खुला चॅलेंज है की आपके बेटे बेटियाँ साहब जरूर बनेंगे - Navanit Ingleji
हर घर मे भगवान गॉड खुदा नहीं होते इस हर घर में माँ-बाप होते है ! लेकिन अजब दुनिया के कुछ गजब नमुने पत्थर में भगवान धुँते रेह्ते है ! और मरने के बाद माँ-बाप की पूजा करते रेहते है ! - Navanit Ingleji
हर घर मे भगवान गॉड खुदा नहीं होते इस हर घर में माँ-बाप होते है ! लेकिन अजब दुनिया के कुछ गजब नमुने पत्थर में भगवान धुँते रेह्ते है ! और मरने के बाद माँ-बाप की पूजा करते रेहते है ! - Navanit Ingleji
Sunday, 8 April 2018
रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव (बाबा रामदेव की संपत्ति 1100 करोड़ रू.आंकी)
बाबा रामदेव की संपत्ति 1100 करोड़ रू.आंकी
इक्कीसवीं सदी में स्वयंभू योग गुरू बनकर उभरे रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेवबाबा रामदेव की संपत्ति 1100 करोड़ रू.आंकी ने बीमारियों के सटीक इलाज के लिए योग को ही सर्वोपरि बताते हैं। आरंभ में तो लोग इनकी ओर आकर्षित नहीं हुए किन्तु कालांतर में कुछ चुनिंदा धार्मिक चैनल्स के स्लाट खरीदकर बाबा रामदेव ने लोगों को इसका आदी बना दिया। इसके बाद रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव का जादू सर चढ़कर बोलने लगा। लेकिन योग के इस विस्तार की आड़ में बाबा रामदेव ने दवाओं का लंबा चौड़ा कारोबार खड़ा कर लिया है। आपको यह जानकर आश्चर्य होगा कि छोटे से जिले में बाबा रामदेव की दवाओं की फ्रेंचाईजी लेने के लिए आठ लाख रूपयों की दवाएं एक साथ खरीदनी होती है, जिसमें आठ से बारह फीसदी ही कमीशन मिलता है।
रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव को जैसे ही लोकप्रियता मिलना आरंभ हुई उन्होंने कसम खाई कि जब तक देश के हर आदमी को वे निरोग न कर देगे तब तक देश की धरा के बाहर कदम न रखेंगे। बाबा को उनके अनुयाईयों ने समझाया कि आखिर क्या कह गए बाबा। न कभी ऐसा वक्त आएगा और न ही बाबा विदेशी वादियों की सैर कर पाएंगे। फिर अचानक बाबा ने विदेश की ओर रूख कर लिया। इसके बाद बाबा के लग्गू भग्गुओं ने उन्हें राजनीति का ककहरा पढ़ाना आरंभ किया। बाबा ने सियासतदारों की कालर ही खीचना आरंभ कर दिया। बाबा ने एक और बयान सियासी हवा में उछाला कि विदेशों में जमा काले धन को भारत लाने वे सड़कों पर उतरेंगे। समय बीतता गया और दो साल पूरे होने को हैं, देश की सड़कें आज भी रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव का इंतजार कर रही हैं।
रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के इस कदम से कांग्रेस में बौखलाहट बढ़ गई है। इसका कारण यह है कि वर्तमान में काला धन ही कांग्रेसनीत केंद्र सरकार के लिए गले की फांस बना हुआ है। कांग्रेस के इक्कीसवीं सदी के चाणक्य एवं महासचिव राजा दिग्विजय सिंह ने रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के खिलाफ मोर्चा संभाल लिया है, अब तय मान लीजिए कि बाबा रामदेव की लोकप्रियता का ग्राफ तेजी से नीचे आना सुनिश्चित ही है। दिग्गी राजा ने बाबा रामदेव से पूछा है कि वे पता कर लें कि कहीं उन्हें चंदा देने वाले ने तो काला धन उन्हें नहीं दिया है।
उधर रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने दिग्गी राजा के आरोपों के बाद तलवार पजाते हुए कहा है कि उन्होंने अपने ट्रस्ट को मिलने वाले धन का हिसाब आना पाई से सरकार को दे दिया है अब समय है कांग्रेस का कांग्रेस को चाहिए कि वह भी अपने से जुड़े सारे ट्रस्ट के हिसाब किताब को सरकार को दे दे। राजा दिग्विजय सिंह के तीर कहां जाकर किसे और कितने समय बाद घायल करते हैं इस बात के बारे में इस नश्वर दुनिया में सिर्फ और सिर्फ एक ही आदमी जानता है और वह है खुदा राजा दिग्विजय सिंह। गौरतलब होगा कि 2008 में रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने खुद ही स्वीकार किया था कि उनका सालाना करोबार एक लाख करोड़ रूपयों का होने वाला है। बाबा रामदेव ने स्वीकारा था कि पतांजली योग के साम्राज्य में अप्रत्याशित तौर पर बढोत्तरी दर्ज की गई थी। इसकी शाखाएं ब्रिटेन, अमेरिका, थाईलेण्ड, नेपाल, उत्तर और दक्षिण अफ्रीका, दुबई आदि में खुल चुकीं हैं।
उत्तराखण्ड में कनखल के दिव्य योग मंदिर ट्रस्ट से आरंभ हुई रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव की छोटी सी दुकान आज लाखों करोड़ रूपयों की हो चुकी है। गौरतलब है कि 2003 में बाबा रामदेव और उनके सखा आचार्य बाल कृष्ण इसी ट्रस्ट के तीन कमरों में मरीजों का उपचार किया करते थे। यक्ष प्रश्न तो यह है कि रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के हाथों में आखिर कौन सा जादुई जिन्न आ गया जिसे रगड़कर महज आठ सालों में ही उन्होंने कई सौ करोड़ का साम्राज्य स्थापित कर लिया है?
वर्तमान मे रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के पतंजलि योग ग्राम का रकबा दस बीस बीघा नहीं वरन आठ सौ बीघा है, जहां हर प्रकार की सुविधाओं के साथ फाईव स्टार संस्कृति वाला पंचकर्म सेंटर शोभायमान है। इतना ही नहीं यहां अत्याधुनिक शहर की स्थापना भी की गई है। इसके कनखल में ही अलावा सर्वप्रिय विहार कालोनी में तीन बड़ी अट्टालिकाएं हैं, जिनमें इनके रिश्तेदार निवास करते हैं और गोदामों की जगह भी यहीं बनाई गई है।
धंधे में रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव किसी पर विश्वास नहीं करते हैं। उन्होंने अपने परिवार के लोगों को ही प्रशासनिक पदों पर बिठा रखा है अपने साम्राज्य में। कनखल में दिव्य योग ट्रस्ट मंदिर में दस बीघे में बाबा के भाई रामभरत का प्रशासनिक कार्यालय और गोदाम स्थापित है। इसके अलावा पतंजलि की अन्य इकाईयों में पतंजली आयुर्वेद लिमिटेड का साम्राज्य हरिद्वार में फैला हुआ है। यहां हरिद्वार के पुराने औद्योगिक क्षेत्र में बी 38 और ए 1 में दो कारखाने हैं जिनमें ढाई सौ से ज्यादा आयुर्वेदिक उत्पाद बनाए जाते हैं। इन दोनों का सालाना कारोबार कितने अरब का है पता नहीं। इसके अलावा पतंजलि फूड और हर्बल पार्क के लिए रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने यहीं पचास एकड़ का रकबा खरीद रखा है। इसमें दस इकाईयां अभी चालू हैं बाकी आरंभ होने की बाट जोह रहीं हैं। कहते हैं इस पूरी इकाई का प्रारंभिक निवेश ढाई सौ करोड़ रूपयों से ज्यादा है।
गायों के लिए रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने पतंजलि गोशाला की स्थापना भी की है। बाबा के गायों के बेड़े में पांच सौ से भी अधिक गायें शोभा बढ़ा रही हैं, जिनमें से विदेशी नस्लों की गायों की तादाद बहुतायत में बताई जाती है। बाबा ने गायांे के लिए सैकड़ों बीघा जमीन रख छोड़ी है। बाबा की संपत्ति में हिमाचल प्रदेश के सोलन का नाम भी जुड़ जाता है। कहते हैं रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने पिछले साल स्काटलैण्ड में एक द्व़ीप भी खरीद लिया है।
पतंजली नर्सरी और कारखाने की स्थापना दिल्ली राजमार्ग पर दो सौ बीघा जमीन में की गई है। यहां औषधीय पुष्पों और पौधों की खेती की जाती है। यहां नर्सरी के साथ ही साथ च्यवनप्राश और साबुन बनाने का कारखाना स्थापति है। दिल्ली राजमार्ग पर ही रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने पतंजली योगपीठ चरण एक में अत्याधुनिक चिकित्सालय, विशाल देखने योग्य भव्य भवन और पतंजली विश्विद्यालय की प्रस्तावना देखते ही बनती है। यह पूरा इलाका डेढ़ सौ एकड़ से अधिक क्षेत्र में फैला हुआ है। इसी के दूसरे चरण में साढ़े चार सौ एकड़ भूमि को आरक्षित रखा गया है। इसमें दस हजार लोगो को एक साठ ठहराने और योग करने की अत्याधुनिक सुविधा की व्यवस्था की गई है। यहां भवन देखते ही बनता है और तो और अत्याधुनिक अनुसंधान केंद्र भी यहां पर है।
रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव अब घिरते नजर आ रहे हैं। धर्मार्थ काम की आड़ में बाबा रामदेव ने जो झाड़ काटे हैं वे अब कांग्रेस की नजरों में गड़ने लगे हैं। कल तक मलाई खाने वाले बाबा को अब कांग्रेस के प्रबंधक जमीन चटवाकर ही मानेंगे, क्योंकि बाबा ने काले धन की बात को फैलाकर उसकी दुखती रग पर हाथ रख ही दिया है। कांग्रेस महासचिव दिग्विजय सिंह के बयान के बाद अब आयकर विभाग ने भी अपनी नजरें तिरछी करना आरंभ कर दिया है। यह सच है कि रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव आयकर विवरणिका दाखिल करते हैं किन्तु धर्मार्थ संस्था को दर्शाकर बाबा करोड़ों रूपयों के आयकर जमा करने से खुद को बचाते फिर रहे हैं। गौरतलब होगा कि रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के शिविर में शामिल होने और आर्युवेदिक दवाओं को खरीदने के लिए आम आदमी को खासी रकम चुकानी पड़ती है। इतना ही नहीं रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव की संस्था विदेशों से भी मोटा चंदा काट रही है।
लोगों की धारणा बन चुकी है कि रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव अब गरीबों के लिए काम करने के बजाए राजवैद्य बन चुके हैं जिनके पास पहुंचना गरीब गुरबों के बस की बात नहीं रही। बाबा अब अमीरों के हाथों का खिलौना बन चुके हैं। वैसे भी किसी धर्मार्थ संस्था के सर्वेसर्वा का महज आठ सालों में जीरो से हीरो बनना और जनसेवा का काम करने वाली संस्था के पास इतनी कम अवधि में लाखों करोड़ रूपयों की संपत्ति का होना अपने आप में एक अजूबे से कम नहीं माना जा सकता है। वैसे भी रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव का विवादों से बड़ा पुराना और गहरा नाता है। बाबा ने 2003 में अपना काम आरंभ किया और 2005 में ही दिव्य योग मंदिर ट्रस्ट के मातहत कर्मचारियों में से 113 कर्मचारियों ने न्यूनतम मजदूरी मिलने का मामला सार्वजनिक किया था।इसके बाद 2006 में वाम नेता सीपीआईएम की वृंदा करात ने रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव के उपर यह आरोप लगाकर सनसनी फैला दी थी कि दिव्य योग मंदिर में बनने वाली दवाओं में मनुष्य और जनवरों की हड्डियों का प्रयोग किया जाता है। बाद में उत्ताखण्ड सरकार की क्लीन चिट के बाद मामला शांत हो पाया था।
रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने न्यायालयों को भी आड़े हाथों लेने से गुरेज नहीं किया। जुलाई 2009 में जब दिल्ली उच्च न्यायालय ने समलैंगिक सेक्स को जायज ठहराया था तब बाबा ने इसका कड़ा विरोध दर्ज कराया था। बाबा ने चुनिंदा ब्रांड के कोल्ड ड्रिंक्स के खिलाफ सार्वजनिक तौर पर अभियान छेड़ रखा है। इतना ही नहीं बाबा के द्वारा कैंसर और एड्स जैसी बीमारी के योग से इलाज के मामले में भी बाबा पर सवाल उठे, जिनका जवाब बाबा ने आज तक नहीं दिया है। अब उंट पहाड़ के नीचे आ चुका है। बाबा रामदेव अब सियासी गोदे (अखाड़े) में उतरे हैं। बाबा को सपने में उम्मीद नहीं होगी कि उनकी पहली भिडंत ही दिग्विजय सिंह जैसे घाघ पहलवान से हो जाएगी। या तो बाबा चारों खाने चित्त मिलेंगे या फिर दस जनपथ (सोनिया गांधी का सरकारी आवास) में पूंछ हिलाते नजर आएंगे।
धंधे में रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव किसी पर विश्वास नहीं करते हैं। उन्होंने अपने परिवार के लोगों को ही प्रशासनिक पदों पर बिठा रखा है अपने साम्राज्य में। कनखल में दिव्य योग ट्रस्ट मंदिर में दस बीघे में बाबा के भाई रामभरत का प्रशासनिक कार्यालय और गोदाम स्थापित है। इसके अलावा पतंजलि की अन्य इकाईयों में पतंजली आयुर्वेद लिमिटेड का साम्राज्य हरिद्वार में फैला हुआ है। यहां हरिद्वार के पुराने औद्योगिक क्षेत्र में बी 38 और ए 1 में दो कारखाने हैं जिनमें ढाई सौ से ज्यादा आयुर्वेदिक उत्पाद बनाए जाते हैं। इन दोनों का सालाना कारोबार कितने अरब का है पता नहीं। इसके अलावा पतंजलि फूड और हर्बल पार्क के लिए रामकिशन यादव उर्फ बाबा रामदेव ने यहीं पचास एकड़ का रकबा खरीद रखा है। इसमें दस इकाईयां अभी चालू हैं बाकी आरंभ होने की बाट जोह रहीं हैं। कहते हैं इस पूरी इकाई का प्रारंभिक निवेश ढाई सौ करोड़ रूपयों से ज्यादा है।
देवाला पुजणाऱ्या महिला
देवाला पुजणाऱ्या महिला,
देवदासी झाल्या...
खंडोबाला पुजणाऱ्या महिला,
मुरळ्या झाल्या...
विठ्ठलाला पुजणाऱ्या महिला,
वारकरी झाल्या...
आसाराम बापुला पुजणाऱ्या महिला,
आज बर्बाद झाल्या...
पण माझ्या "बाबासाहेबांना" पुजणाऱ्या महिला,
"बाबासाहेबांना" वंदन करणाऱ्या महिला,
"बाबासाहेबांचा" अभ्यास करणाऱ्या महिला,
शिक्षिका झाल्या,
मुख्याध्यापिका झाल्या, पोलिस झाल्या,
सदस्य झाल्या, सरपंच झाल्या,
ग्रामसेविका झाल्या,
नगरसेविका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या,
महापौर झाल्या,
कलेक्टर झाल्या, मंञी झाल्या,
मुख्यमंत्री झाल्या,
प्रधानमंत्री झाल्या आणि राष्ट्रपती झाल्या.....
Subscribe to:
Posts (Atom)