आजचा प्रश्न -:
भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा , निळा रंग आला कसा? काय संबंध आहे?
उत्तर :-भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा, निळा रंग आला कसा? काय सम्बध आहे?
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली होती त्या वेळेला ,निळा रंगाचा झेंडा त्यावर हत्ती चे चिन्ह होते,
निळा रंग या साठी होता की आकाश निळे आहे माणसाचे हृदय सुद्धा आकाशा सारखे निर्मय असावे , प्रत्येक विषयीं, सहानुभूती, असावी या साठी निळा रंग बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन च्या झेंड्याची निर्मिती केली होती,
त्याच झेंडया वर हत्ती चे निशाण सुद्धा दिले होते की आपल्या मध्ये हत्ती सारखे बळ असावे
नंतर बाबासाहेबानी जेव्हा 1956 ला दिक्षा घेतली त्या नंतर, रिपब्लिकन ची जेव्हा स्थापन केली त्या मध्ये सुद्धा हाच झेंडा वापर करण्यात आला
नन्तर rpi नेत्यांनी याच निळ्या झेंड्या मध्ये अशोक चक्र टाकले, परंतु नंतर निळा झेंडा आणि अशोक चक्र याचा वापर ,हा राजकीय असावा असे बाबासाहेब यांना सुद्धा वाटत होते
परंतु लगेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर आपल्या राजकीय पुढारी लोकांनी समाजाची दिशाभूल करून निळा रंग धम्मा मध्ये वापरून बघितले या मध्ये त्यांचे स्वार्थ असे होते की बौद्ध समाज हा फक्त निळ्या रंगा मध्ये राहावे, परंतु या मुळे काय झाले ना आपला ना पक्ष वाढत गेला ना लोकांना धम्म ची सुद्धा जाणीव झाली नाही
म्हणायचे एवढेच की धम्मत राजकारण, आणि राजकारण मध्ये धम्म हे घातक वाटते
🙏🙏✍🏼भारती आमराव पुणे🙏🙏
भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा , निळा रंग आला कसा? काय संबंध आहे?
उत्तर :-भारतीय बौद्ध धम्मात निळा झेंडा, निळा रंग आला कसा? काय सम्बध आहे?
Dr बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन ची स्थापना केली होती त्या वेळेला ,निळा रंगाचा झेंडा त्यावर हत्ती चे चिन्ह होते,
निळा रंग या साठी होता की आकाश निळे आहे माणसाचे हृदय सुद्धा आकाशा सारखे निर्मय असावे , प्रत्येक विषयीं, सहानुभूती, असावी या साठी निळा रंग बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशन च्या झेंड्याची निर्मिती केली होती,
त्याच झेंडया वर हत्ती चे निशाण सुद्धा दिले होते की आपल्या मध्ये हत्ती सारखे बळ असावे
नंतर बाबासाहेबानी जेव्हा 1956 ला दिक्षा घेतली त्या नंतर, रिपब्लिकन ची जेव्हा स्थापन केली त्या मध्ये सुद्धा हाच झेंडा वापर करण्यात आला
नन्तर rpi नेत्यांनी याच निळ्या झेंड्या मध्ये अशोक चक्र टाकले, परंतु नंतर निळा झेंडा आणि अशोक चक्र याचा वापर ,हा राजकीय असावा असे बाबासाहेब यांना सुद्धा वाटत होते
परंतु लगेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर आपल्या राजकीय पुढारी लोकांनी समाजाची दिशाभूल करून निळा रंग धम्मा मध्ये वापरून बघितले या मध्ये त्यांचे स्वार्थ असे होते की बौद्ध समाज हा फक्त निळ्या रंगा मध्ये राहावे, परंतु या मुळे काय झाले ना आपला ना पक्ष वाढत गेला ना लोकांना धम्म ची सुद्धा जाणीव झाली नाही
म्हणायचे एवढेच की धम्मत राजकारण, आणि राजकारण मध्ये धम्म हे घातक वाटते
🙏🙏✍🏼भारती आमराव पुणे🙏🙏
No comments:
Post a Comment