"मीर महमंद" शिवकालीन चित्रकारानेआपल्यावर
फार मोठे उपकार केलेत....मनुची या इटालीयन
प्रवाशाच्या पुस्तकांतमीर महमंद
या मुसलमानचीत्रकाराने काढलेलेचित्र आहे. हे
चित्र इ.स.१६६५ च्या आसपासकाढलेले असून हे
शिवाजीमहाराजाचेएकमेवअस्सल चित्र ओळखले
जाते .या चित्रात एकूण ३१ अंगरक्षक व शिपाई
आहेतत्यापैकी ७ अंगरक्षकांना अर्धवट तर
१३अंगरक्षकांना भरपूर दाढी-
मिशा आहेत.पेहरावावरून व चेहरेपटीवरून हे
वीसजण मुसलमानअसल्याचेठळकपणे लक्षात
येते . यावरूनशिवरायांच्या सैनिकांत असलेले
मुसलमानसैनिकांचे प्राबल्य लक्षात
येते.शिवाजीराजांची लढाई आदिलशहा,
मुघल,सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध
होती;ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई
नव्हती.शिवरायाचे पहिले चित्र रेखाटणारा मीर
महंमदहा मुस्लिमच होता. असे असंख्य
मुस्लिमशिवरायांकडे होते. म्हणजे
शिवाजीमहाराजधर्मनिरपेक्ष म्हणजेच
समता,मानवतावादीहोते. शिवचरित्रातून
मानवतावादशिकता येतो.छत्रपतीच्या काळात
असे अनेकनिष्ठावंतमुस्लीम सैनिक होते
ज्याची माहिती आपणासज्ञात नाही हे
लिहिण्याचे प्रयोजनएवढ्याचसाठी की आपण
छत्रपती शिवराय
वछत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात,भाषेच्या
बंधनात अडकवून,या राष्ट्रपुरूषांचे महत्व
कमी करू नये. छत्रपतींचे विचार आपणआचरणात
आणावेत.मित्र-मैत्रीनेनो मग
आपणचसांगा असा धार्मिकसाहिष्णू
ता असलेला राजा मुसलमानविरोधी कसा ??
फार मोठे उपकार केलेत....मनुची या इटालीयन
प्रवाशाच्या पुस्तकांतमीर महमंद
या मुसलमानचीत्रकाराने काढलेलेचित्र आहे. हे
चित्र इ.स.१६६५ च्या आसपासकाढलेले असून हे
शिवाजीमहाराजाचेएकमेवअस्सल चित्र ओळखले
जाते .या चित्रात एकूण ३१ अंगरक्षक व शिपाई
आहेतत्यापैकी ७ अंगरक्षकांना अर्धवट तर
१३अंगरक्षकांना भरपूर दाढी-
मिशा आहेत.पेहरावावरून व चेहरेपटीवरून हे
वीसजण मुसलमानअसल्याचेठळकपणे लक्षात
येते . यावरूनशिवरायांच्या सैनिकांत असलेले
मुसलमानसैनिकांचे प्राबल्य लक्षात
येते.शिवाजीराजांची लढाई आदिलशहा,
मुघल,सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध
होती;ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई
नव्हती.शिवरायाचे पहिले चित्र रेखाटणारा मीर
महंमदहा मुस्लिमच होता. असे असंख्य
मुस्लिमशिवरायांकडे होते. म्हणजे
शिवाजीमहाराजधर्मनिरपेक्ष म्हणजेच
समता,मानवतावादीहोते. शिवचरित्रातून
मानवतावादशिकता येतो.छत्रपतीच्या काळात
असे अनेकनिष्ठावंतमुस्लीम सैनिक होते
ज्याची माहिती आपणासज्ञात नाही हे
लिहिण्याचे प्रयोजनएवढ्याचसाठी की आपण
छत्रपती शिवराय
वछत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात,भाषेच्या
बंधनात अडकवून,या राष्ट्रपुरूषांचे महत्व
कमी करू नये. छत्रपतींचे विचार आपणआचरणात
आणावेत.मित्र-मैत्रीनेनो मग
आपणचसांगा असा धार्मिकसाहिष्णू
ता असलेला राजा मुसलमानविरोधी कसा ??
No comments:
Post a Comment